१.५ मूलभूत हक्क भाग-२
मागील पाठात आपण भारतीय संविधानान दिलेल्या काही मूलभूत हक्कांचा अभ्यास केला. स्वातंत्र्य, समानता यांबरोबरच शोषणाविरुद्धचा हक्क आपण अभ्यासला. या पाठात आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क समजून घेणार […]
मागील पाठात आपण भारतीय संविधानान दिलेल्या काही मूलभूत हक्कांचा अभ्यास केला. स्वातंत्र्य, समानता यांबरोबरच शोषणाविरुद्धचा हक्क आपण अभ्यासला. या पाठात आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क समजून घेणार […]
मागील पाठात संविधानाने दिलेल्या हक्कांचा आपण अभ्यास केला. त्यातून भारतीय नागरिकांना कोणते हक्क असतात हे समजले. एवढेच नव्हे तर हक्कांना न्यायालयाचे संरक्षण असते हेही आपण शिकलो. मूलभूत हक्कांचे आपल्या व्यक्तिगत […]
वर्तमानपत्रात अथवा अन्यत्र तुम्ही अशा स्वरूपाचे फलक पाहिले असतील. एखादया मोर्च्यात कशाची तरी मागणी केलेली असते व तो त्यांचा हक्क असल्याचे सांगितले जाते. आपल्याला जन्मतःच हक्क प्राप्त होतात. जन्मलेल्या प्रत्येक […]
मागील दोन पाठांत आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली याचा आणि संविधानाच्या उद्देशिकेचा अभ्यास केला. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही, गणराज्य या संज्ञा समजून घेतल्या. उद्देशिकेत नमूद केलेली ही उद्दिष्टे आपल्या […]
संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा करण्यामागे काही निश्चित उद्दिष्टे किंवा हेतू असतात. ती उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायदयातील अन्य तरतुदी केल्या जातात. […]
संविधानाची आवश्यकता : संविधानात नमूद केलेल्या तरतुदींनुसार किंवा नियमांनुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात. शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता […]
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे रयतेचे राज्य होते. रयतेचे कल्याण व्हावे, लोकांवर जुलूम होऊ नये, महाराष्ट्र धर्माचे रक्षण व्हावे असा त्यांचा उदात्त हेतू होता. शिवाजी महाराजांनंतरच्या काळातही […]
आतापर्यंत आपण मराठी सत्तेचा उदय व विस्तार पाहिला. स्वराज्यस्थापनेपासून ते साम्राज्यापर्यंतचा प्रवास कसा कसा झाला ते आपण अभ्यासले. मराठ्यांचा उत्तर भारतात जो साम्राज्यविस्तार झाला, त्यासाठी ज्या सरदार घराण्यांनी महत्त्वाचे योगदान […]
शाहू महाराजांनी बाजीरावानंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब याला पेशवाईची वस्त्रेदिली. नादिरशाहाच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता स्थिर करण्यासाठी त्याने प्रयत्न केले. या […]
मराठ्यांनी केलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या आरंभी मुघल सत्ता आक्रमक होती, तर मराठ्यांचे धोरण बचावाचे होते. या स्वातंत्र्यसंग्रामाच्या अखेरीस मात्र परिस्थिती उलट झाली. मराठ्यांनी चढाईचे आणि मुघलांनी बचावाचे धाेरण स्वीकारले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात […]