9th History

Showing 10 of 16 Results

६ आंतरराष्ट्रीय समस्या

चला, थोडी उजळणी करूया. मागील प्रकरणापर्यंत आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील सार्वभौम राज्ये, भारताचे परराष्ट्र धोरण व भारताची सुरक्षा व्यवस्था यांचा अभ्यास केला. संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची उद्‌दिष्टे अभ्यासली. या पाठात […]

५ भारत व अन्य देश

चला, थोडी उजळणी करूया. मागील प्रकरणात आपण संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेविषयी व शांतता रक्षणातील तिच्या भूमिकेविषयी जाणून घेतले. शांतता रक्षणाच्या कामी भारताने संयुक्त राष्ट्रांना नेहमीच साहाय्य केल्याचेही आपल्याला समजले. […]

४ संयुक्त राष्ट्रे

या प्रकरणात नवीन काय शिकणार आहोत ? आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता व सुरक्षितता असावी म्हणून संयुक्त राष्ट्रे ही आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेची उद्‌दिष्टे, तत्त्वे, रचना आणि शांतता रक्षणातील […]

३ भारताची सुरक्षा व्यवस्था

चला, थोडी उजळणी करूया! मागील प्रकरणात आपण भारताच्या परराष्ट्र धोरणासंबंधी अभ्यास केला. परकीय आक्रमण आणि अंतर्गत अव्यवस्थेपासून संरक्षण करणे, सीमारेषा सुरक्षित ठेवणे हे राष्ट्राचे प्राथमिक हितसंबंध असतात हेही आपल्याला समजले. […]

२ भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल

या प्रकरणात आपण नवीन काय शिकणार आहोत ? आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचे स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध व त्याचे परिणाम इत्यादी समजून घेतल्यानंतर आता आपण त्यांच्याशी संबंधित अन्य विषयांची ओळख करून […]

१ महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी

चला, थोडी उजळणी करूया! यामागील इयत्तांच्या नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमधून आपण स्थानिक शासनसंस्था, भारताचे संविधान आणि आपल्या देशातील राज्यपद्धती किंवा शासनाची रचना यांचा अभ्यास केला. या इयत्तेत आपण आता भारताचे जगाशी असणारे […]

१० बदलते जीवन : भाग २

या पाठात आपण भाषा, क्रीडा, नाटक आणि चित्रपट, वृत्तपत्रे आणि दूरदर्शन या क्षेत्रांत झालेल्या बदलांविषयी माहिती घेणार आहोत. भाषा : भारतात हिंदी, आसामी, बंगाली, गुजराथी, कन्नड, काश्मिरी, मल्याळम, मराठी, उडिया, […]

९ बदलते जीवन : भाग १

अातापर्यंत आपण इ.स.१९६१ ते इ.स.२००० पर्यंतचा कालखंड अभ्यासला. विसाव्या आणि एकविसाव्या शतकात बदलाचा वेग प्रचंड आहे. मानवी जीवन झपाट्याने बदलत चालले आहे. पूर्वी आपण ज्यांची कल्पनाही करू शकलो नसतो त्या […]

८ उद्योग व व्यापार

या पाठात आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील उद्योग व व्यापार यांविषयी माहिती घेणार आहोत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी १९४८ मध्ये ‘भारतीय औद्योगिक वित्त महामंडळा’ची स्थापना औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे […]

७ विज्ञान व तंत्रज्ञान

स्वातंत्र्योत्तर भारताची विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रांतील कामगिरी या पाठात आपण अभ्यासणार आहोत. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रांतील महत्त्वाच्या संस्था आणि त्यांचे योगदान यांचाही अभ्यास करणार आहोत. भारतीय अणुऊर्जा आयोग : […]